रसिक:लेखाजोगाः बिहार निवडणुकीतील महाराष्ट्र कनेक्शन

  1. Home
  2. »
  3. Articles
  4. »
  5. रसिक:लेखाजोगाः बिहार निवडणुकीतील महाराष्ट्र कनेक्शन

रसिक:लेखाजोगाः बिहार निवडणुकीतील महाराष्ट्र कनेक्शन

बिहार निवडणूकीच्या निकालांकडे पाहत असताना महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या कामगिरीविषयी चर्चा करणं आवश्यक आहे. हे तीन नेते आहेत, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि बिहारचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस,एमआयएमचे महाराष्ट्रातील खासदार इम्तीयाज जलील आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे… हे तिन्ही नेते बिहार निवडणूकीच्या काळात आपापल्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते. या तीनही नेत्यांची त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी बिहारमध्ये कशी कामगिरी झाली याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

Read More ---

Share This Post

Recent Posts

Reach Out To Us

Do You Have a Business Enquiry?